किती क्षणाचं हे आयुष्य असत,
आज असत तर उद्या नसतं,
  म्हणुनचं ते हसत हसत जगायचं असतं,
कारण इथे कोणीच कुणाच नसत,…..!!!

 जाणारे दिवस जात असतात,
येणारे दिवस येत असतात,
  जाणारांना जपायचं असत,
येणारांना घडवायच असत,
  आणि जिवनाच गणित सोडवायच असत!!

म्हणुनच, कधी कुणासाठी तरी जगायचं असत.

No comments:

Post a Comment