कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं, 
दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं, 
जीवन यालाच म्हणायचं असतं, 
दुःख असुनही दाखवायचं नसतं, 
अश्रुंनी भरलेल्या डोळयांना पुसत आणखी हसायचं असतं.

No comments:

Post a Comment