जेव्हा तुमची जवळची व्यक्ती 
तुमच्यावर रागवायची बंद होते 
किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा 
परिणाम होत नाही. 

तेव्हा समजुन जा..

 तुम्ही त्यांच्या आयुष्यातली 
महत्वाची जागा गमावलीत

No comments:

Post a Comment